महिला विभाग प्रमुख:- ज्योत्स्ना करवाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे (ज्येष्ठ साहित्यिक व सरसेनापती शेतकरी आंदोलन समिती. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्याप्... Read more
सचिव पदी माधव डावरे यांची सर्वानुमत्ते निवड…. प्रतिनिधी नागनाथ लांजे अहमदपुर शहरातील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी बैठक संपन्न झाली ही सदरील बैठक ज्येष्ठ नेते बालाज... Read more
लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था मुंबई, दि. ०१ : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली... Read more
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे राळेगाव येथे दिनांक १ जुलै २५ रोजी दुपारी १ वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी बबन लोनीकर यांनी शेतकरी, शेतमजुर , लाडक्या बहिणींना अपमानास्पद , बेताल वक्तव्य केल्याच... Read more
कंधार – ज्ञानेश्वर कागणे. कंधार तालुक्यातील एकूण ११६ग्रामपंचायत च्या सरपंचपदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांचे मार्गदर्शना खाली पार पडले असून यात महिलांसाठी ५९ तर सर्वसाधारण साठी ५७ पदे आरक्षित झाली आहेत. सुमारे दोन महिन्यापू... Read more
सिद्धार्थ कदमपुसद तालुका प्रतिनिधी पुसद: ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव, केंद्र सरकार द्वारे ओबीसीची जाती आधारित जनगणना न करण्याचे विरोधात, बोधगयाचे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी,वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात व बहुजन महापुरुषांची सतत बदनामी कर... Read more
विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण वर्धा:- युवा क्रांती पुरस्कार २०२५ हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. त्या सोहळ्या मधे पोलीस मित्र ग्राहक मित्र आणि माहिती अधिकार संघटना च्या वतीने या शेत्रात काम करण्याचा सन्मान गौरव पुरस्कार. विदर्भ अध्... Read more
भाकपाचा प्रशासनाला इशारा – “जमीन मोजणी व कोणत्याही हालचाली सुरू करू नयेत” एटापल्ली, १ जुलै २०२५ | प्रतिनिधी एटापल्ली तालुक्यातील मोडस्के–नैनवाडी परिसरात युनिव्हर्सल खाजगी कंपनीकडून प्रस्तावित खाण प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाल्याची मा... Read more
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी ठेवलेला वेळ अधिकृत की मनमानी? मोठा प्रश्न! वर्धा जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना भेटण्यासाठी दररोज दुपारी ३ ते ४ वाजेचा वेळ निश्चित केला आहे. हा वेळ निश्चित करताना महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकृत शासन निर... Read more
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष व पीटीआयचे (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले विनोद पत्रे यांची नुकतीच दूरदर्शनच्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पदा... Read more