निलेश कोकणे:- जिल्हा प्रतिनिधी ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी आज सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गावे समृध्द करण्यासाठी आणि... Read more
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर, इंदिरानगर, विवेकानंद नगर,आशिर्वाद नगर, गणेशनगर येथिल युवकांनी MIM पक्षाच्या कामाला प्रेरित होऊन आज दिनांक 31 रोज रविवारला MiM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष... Read more
आजाद समाज पार्टी कडे तक्रार : पदाधिकाऱ्यांनी दिली तात्काळ भेट…. गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सरांडा (बुज) हे गाव आजही रस्त्याविना अंधारात आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल... Read more
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर, इंदिरानगर, विवेकानंद नगर,आशिर्वाद नगर, गणेशनगर येथिल युवकांनी MIM पक्षाच्या कामाला प्रेरित होऊन आज दिनांक 31 रोज रविवारला MiM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष... Read more
कंधार प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी कंधार येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा या प... Read more
शेतकरी मित्र पुरस्कारासाठी नावाची नोंदणी सुरू अकोला – शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केल्यानंतर आता अकोल्यातील शेतकरी यांच्यासाठी शेतकरी मित्र पुरस्काराचे नियोजन करण्यात आले आहे शुक्रवार... Read more
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे एटापल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गोटूल सभागृह, एटापल्ली येथे दिनांक 29/08/2025 रोजी धुरवीरहित चूल तसेच गरजू भगिनींना ब्लॅंकेट वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.... Read more
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा काकूच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या पुतण्यावर काळाने हल्ला केला या अपघातात एक दुचाकी पलोदी येथील आहे तर दुसरी बावनबीर येथील आहे. संग्रामपूर – दोन दुचाकीसमोर झालेल्या धडकेत गणेश हरिदास ढोले (३२,... Read more
महाक्रांती न्यूज नेटवर्क ( सतीश.वी.पाटील) चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागूचरी गावात स्मारक-त्याकाळी सात वर्षे काढलेल्या हालअपेष्टांमुळेमुळे आज चरीच्या गावकऱ्यांना अच्छे दिन आले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. या लढ्यामुळे ‘... Read more
विदर्भ विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण हिंगणघाट – विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस सर्व संवेदना विसरून बसला मी माझे कुटुंब,माझे घर यातच गुंतून गेला अशातच मानवी जिवण जगताना त्याला एकट्याला समस्या अडचणी, चिंता याला समोर जावे लागते अशा... Read more