राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यात गाजत असलेले बोगस शिक्षक भरती प्रकरणी अजूनही शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाही झाली नसून ही बोगस शिक्षक भरती प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी.... Read more
विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण वर्धा, महाराष्ट्र:वीर अशोक सम्राट संघटनेच्या नेतृत्वाखाली वर्धा शहरात गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल स्थापनेसाठी गेली चार वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला एक मोठा आणि धक्कादायक फटका बसला आहे. जिथे सर्व पुरावे, शा... Read more
प्रतिनिधी :-किशोर जासूद मुंबई येथे मंत्रालयाच्या दालनामध्ये क्रीडामंत्री मा. नामदार दत्ता मामा भरणेयांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र अशोकराव माने (बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणगले तालुक्यातील पेठवडगाव,... Read more
मोहसीन खान:- जिल्हा प्रतिनिधी (मंगळवार, दि. २४ जून, २०२५) Read more
आजूबाजूचे परिसरातील नागरिक त्रस्त प्रशासन सुस्त दिखावदार पक्ष मनमर्जी पणामध्ये मस्त? विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण Read more
लातूर जिल्हा प्रतिनिधी:- मोहसीन खान “लातूर, दि. 24: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातू... Read more
“हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, व ते वाया जाऊ द्यायचे नसते” रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरतखारपाडा पेण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी,प्रकल्पग्रस्त आणि ओबीसी समाजासाठी ज्यांनी आपलं संबंध आयुष्य खर्ची घातले त्या लोकनेते दि.ब... Read more
अनेक गंभीर जखमी अकोला जिल्हा प्रतिनिधी:- इम्रान खान सरफराज खान् अकोला :- जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांची मालिका थांबत नाही. पातूर तालुक्यातील बाभूळगावजवळ आज सकाळी एका बेलगाम ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता... Read more
मंत्री महोदय बरसले…. विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण वर्धा :शहरातील सार्वजनिक मैदानावर पहिला हक्क तो स्थानिक नागरिकांचा. त्यानंतर सभा, मेळावे, नेत्यांचे कार्यक्रम.मात्र आता शहरातील प्रमुख मैदाने विद्रूप झाल्याच्या स्थितीत असून खेळाडूंची ख... Read more
प्रतिनिधी :-सगीर शेख (खर्डी) ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात हा आदिवासीबहुल तालुका असून स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही येतील आदिवासींना मूलभूत गरजा सुख सुविधांची वानवा आजही दिसून येत आहे दरम्यान 23 जून रोजी शहापूर तालुक्यातील कि किन्हवली पर... Read more