बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
- पाणी न वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन अफवावर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील काही गावामध्ये मागील काही दिवसापासून केस गळतीच्या समस्या नागरिकामध्ये आढळून आल्या. वासंदर्भात आरोग्य विभागाने तपासणी केले असता या गावातील बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग असल्याचे अहवाल प्राप्न आले आहे. त्यानुसार प्रशासनाने केस गळती होणाऱ्या गावांतील पाणी पिश्याम किया उपयोगात आणु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना केले आहे. शेगांव तालुक्यातील कालवड, बोंडगाव, कटोरा, मोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुजीराव निंदी या गावांमध्ये केस गळत असल्याचा प्रकार समोन आला, त्यानंवर प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाचे पथक पाठवून सर्वेक्षण करून बांधीताची तपासणी व चावण्या करून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच काही नागरिकाचे स्कीन ग्रावपसी टेस्टींग व पाण्यामधील हेपीमेटल्स आमेनिक व लीड याची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्वचारोग तज्ज्ञ यांनी यांची पाहणी करुन प्राथमिक निदान फंगल इन्फेकशन असु शकते व त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लक्षणे पाहुन उपचार सुरु केले आहे. सध्या आलेल्या गावात आरोग्य पथक परोपरी जावुन सर्वे करत आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष पथक तसेन राज्यस्तराकन मुद्धा वैद्यकीय पथक बाधीत गावात भेट देणार आहे. वाचीत गावात झालेले केस गळती ही कोणत्याही व्हायरसमुळे झाले नसल्यामुळे नागरिकांनी यावरुन जाऊ नये किंवा अपावर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे, बाधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वारी हनुमान येथील धरणातून होत असून येथील पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राम आहे. तथापी, बहुतांशी गावामध्ये वापरण्याच्या पाण्याचा स्त्रोत बोअरवेल किंवा विहिर असून हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या पाण्यामध्ये नायट्रेट व टिडिएस प्रमाणाबाहेर अमन्याचे दिसून येते. त्वचारोग तज्ञांनी सुचविल्यानुसार पाण्यामध्ये आरसेविक व लीड या हेडिमेटल्सची तपासणी करणे गरजेचे असल्याने बाधीत गावांतील पाण्याचे नमुने नागपुर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्वचेचे व पाण्याचे नमुने अहवाल प्राम होण्यास पुढील आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे बाधीत गावातील नागरिकांनी अयोग्य असलेले पाणी पिण्यास किंवा ईतर उपयोगास आणु नये, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे

